मा. पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा विकास होत असून स्वावलंबनाचा गोडवा साखर उद्योगात मिसळत आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे साखर उद्योग स्वावलंबी बनत असून ऊस उत्पादनात विक्रमी वाढ होत आहे
व इथेनॉल उत्पादनातील वाढीमुळे शेतकरी समृद्ध होत आहेत.
BJP4India J.P.Nadda Amit Shah #BLSantosh

No comments:
Post a Comment